India
Rajesh Hisekar ,सोने की चिडिया असलेला भारत देशावर प्राचीन काळा मौर्य तर मध्ययुगीन काळात सुलतानशाही तसेच बादशाही यांनी राज्य केले तर आधुनिक काळात भारतावर ब्रिटिशांनी राज्य केले पण ब्रिटिशांनी जेवढी भारताची लूट केली तेवढी इतर कोणत्याही शासकाने केलेली नाहीये