History
परीक्षेला जाताना शेवटच्या काही दिवसांमध्ये थोडक्यात वाचावे.
------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्रातील समाजसुधारक:
जन्म आणि मृत्यू
१. महात्मा फुले:
जन्म: 11 एप्रिल 1827 जन्मगाव: वानवडी ( जिल्हा: पुणे )
पूर्ण नाव: ज्योतीराव गोविंदराव फुले
मृत्यू: 28 नोव्हेंबर 1890
२.राजर्षी शाहू महाराज :
जन्म: 26 जून 1874 जन्मगाव: कागल ( जि.कोल्हापूर )
पूर्ण नाव: यशवंतराव जयसिंगराव घाटगे
मृत्यू: 6 मे 1922 ( मुंबई )
३.सुधारक गोपाळ गणेश आगरकर :
जन्म: 14 जुलै 1856 जन्मगाव: टेंभू ( जिल्हा: सातारा )
पूर्ण नाव: गोपाळ गणेश आगरकर
मृत्यू: 17 जून 1895 ( पुणे )
४.महर्षी धोंडो केशव कर्वे:
जन्म: 18 एप्रिल 1858 जन्मगाव: शेरवली ( जिल्हा: रत्नागिरी )
पूर्ण नाव:धोंडो केशव कर्वे
मृत्यू: 9 नोव्हेंबर 1962
५.डॉ.बाबासाहेब आंबडेकर:
जन्म: 14 एप्रिल 1891 जन्मगाव: महू (मध्यप्रदेश )
पूर्ण नाव: भीमराव रामजी आंबेडकर
मृत्यू: 6 डिसेंबर 1956 (चैत्यभूमी ,दादर , मुंबई )
_______________________________________________________________________
निगडीत संस्था आणि स्थापना वर्षे :
१. महात्मा फुले:
महार , मांग इ.लोकांस विद्या शिकवणारी मंडळी => 1853
सत्यशोधक समाजाची स्थापना => 24 सप्टेंबर 1873
२.राजर्षी शाहू महाराज :
मराठा एज्युकेशन सोसायटीची स्थापना => 1901
मागासवर्गीयांना नोकरीत 50% जागा राखीव =>1902
मिस क्लार्क वसतीगृह => 1907
सहकारी कापडगिरणी =>1907
कोल्हापूरात सत्यशोधक समाजाची शाखा =>1913
पाटीलशाळा => 1913
मोफत प्राथमिक शिक्षण सर्वांना सक्तीचे => 25/07/1917
आर्य समाजाची शाखा => 1918
३.सुधारक गोपाळगणेश आगरकर :
टिळक, आगरकर आणि चिपळूणकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे ची स्थापना केली.=>24ऑक्टोबर1884
फर्ग्युसन महाविद्यालय पुणे चे प्राचार्य => 1892 ते 1895
४.महर्षी धोंडो केशव कर्वे:
विधवाविवाहोत्तेजक मंडळी => 1893
अनाथ बालिकाश्रम => 1899
निष्काम कर्ममठ => 1910
महिला विद्यापीठाची स्थापना =>1916
ग्राम शिक्षण मंडळ /महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ => 1936
समता संघ =>1944
जाती निर्मूलन संघाची स्थापना => 1948
बालमनोहर मंदिराची स्थापना (सातारा ) => 1960
५.डॉ.बाबासाहेब आंबडेकर:
समाज समता संघ => 1927
मजूर पक्ष (लेबर पार्टी ऑफ इंडिया )=> 15 ऑगस्ट 1936
ऑल इंडिया शेड्यूलड कास्ट फेडरेशन (अखिल भारतीय अस्पृश्य समाज संघटन)=> 1942
पीपल्स एज्युकेशन सोसायटी => 1945
______________________________________________________________________
वृत्तपत्रे :
१. महात्मा फुले:
स्वत: फुले यांनी कोणतेही वृत्तपत्र चालविले नाही. परंतु, म.फुलेंच्या प्रेरणेने कृष्णराव भालेकर यांनी 'दीनबंधू ' हेवृत्तपत्र मुंबई येथून चालविले.
'अंबालहरी' हे सत्यशोधक समाजाशी संबंधित अजून एक वृत्तपत्र होते.
२.राजर्षी शाहू महाराज :.
३.सुधारक गोपाळ गणेश आगरकर :
सुरुवातीच्या काळात अकोल्याच्या 'वर्हाड समाचार ' मधून लेखन केले.
1881 साली लोकमान्य टिळकांच्या केसरीच्या संपादक पदाची धुरा सांभाळली . 1888 ला केसरी सोडले.
सन 1888 लाच त्यांनी 'सुधारक' वृत्तपत्र सुरु केले . त्याच्या इंग्रजी आवृत्तीची जबाबदारी संपादक या नात्याने नामदार गोपाळ कृष्ण गोखल्यांनी सांभाळली. तर मराठी आवृत्ती स्वतः आगरकर सांभाळत असत.
४.महर्षी धोंडो केशव कर्वे:
मानवी समता (मासिक )
५.डॉ.बाबासाहेब आंबडेकर:
बहिष्कृत भारत
मुकनायक
समता
शुद्रातीशुद्र (पाक्षिक )
___________________________________________________________________________
ग्रंथसंपदा :
१. महात्मा फुले:
सार्वजनिक सत्यधर्म (मरणोत्तर प्रकाशित )
गुलामगिरी
शेतकर्याचा आसूड
अस्पृश्यांची कैफियत
इशारा
छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा
सत्सार
तृतीय रत्न (नाटक )
२.राजर्षी शाहू महाराज :
३.सुधारक गोपाळ गणेश आगरकर :
गुलामांचे राष्ट्र
हिंदुस्तानचे राज्य कोणासाठी
डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस
विकारविलसित
स्त्रियांनी जाकिटे घातलीच पाहिजेत
स्त्री दास्य विमोचन
स्वराज्याच्या दिशेने वाटचाल
राजकारणाचे दिशेने वाटचाल
वाक्य मीमांसा व वाक्याचे पृथ:करण
४.महर्षी धोंडो केशव कर्वे:
आत्मवृत्त
Looking Back
५.डॉ.बाबासाहेब आंबडेकर:
रिडल्स इन हिंदूइझम
हू वेअर शूद्राज् ?
कास्टस् इन इंडिया
थॉटस् ऑन पाकिस्तान
प्रॉब्लेम ऑफ रुपी
बुध्दा अँड हिज धम्म (मरणोत्तर प्रकाशित )
_________________________________________________________________________________
इतर महत्त्वपूर्ण बाबी :
१. महात्मा फुले:
२.राजर्षी शाहू महाराज :
1902 => केंब्रिज विद्यापीठाची एल.एल.डी.
३.सुधारक गोपाळ गणेश आगरकर :
'सुधारक' वृत्तपत्राचे शीर्षक : ' इष्ट असेल ते बोलणार शक्य असेल ते करणार '
४.महर्षी धोंडो केशव कर्वे:
1955 मध्ये 'पद्मविभूषण' तर 1958 मध्ये 'भारतरत्न ' ने सन्मानित .
५.डॉ.बाबासाहेब आंबडेकर:
त्यांची जयंती - समता दिवस म्हणून देशभर साजरी होते.
1991 साली त्यांच्या स्मृतीत पोस्टाचे तिकीट जारी .
स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री
1990 साली 'भारतरत्न ' पुरस्काराने सन्मानित .