गांधीजींशी संबंधित काही महत्वाच्या घटना

गांधीजींशी संबंधित काही महत्वाच्या घटना

eMPSCkatta Telegram Channel


●१९२२ : चौरीचौरा येथे असहकार चळवळीत हिंसा

●१९२२ः स्वराज्य पक्षाची स्थापना.

●१९२३ : झेंडा सत्याग्रह.

●१९२४ : हदुस्थान रिपब्लिकन असोसिएशची स्थापना.

●१९२७ : बार्डोली सत्याग्रह

●१९२७ : महाड सत्याग्रह.

 ●१९२८ : हिदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन

●१९२८ : सायमन कमिशनचे भारतात आगमन, नेहरू रिपोर्ट

●१९२८ : गोवा काँग्रेस कमिटीची स्थापना.

● १९३० : पोर्तुगाल शासनाने वसाहतीचा कायदा संत केला.

●१९३० : क्रांतिकारकांचा चितगाव पोलीस शस्त्रागारावर हल्ला.

●१९३० एप्रिल ६ : दांडी येथे मिठाचा कायदा मोडला.

● १९३१ : गांधी-आयर्विन करार.

●१९३१ मार्च २९ : राष्ट्रीय सभेचे कराची अधिवेशन.

●१९३१ ऑगस्ट १५ : गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी इंग्लंडला गेले.

●१९३१ : भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी.

●१९३२ : वीणा दास ने बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या.

●१९३२ : रॅम्से मॅक्डोनॉल्डकडून जातीय निवाडा घोषित

●१९३२ सप्टेंबर २० : येरवडा तुरुंगात गांधीजींचे उपोषण.

●१९३२ सप्टेंबर २५ : गांधीजी व डॉ. आंबेडकर यांच्यात पुणे करार

●१९३४ : समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना.

●१९३५ : गव्हर्नेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट मंजूर.

●१९३६ : डॉ. आंबेडकरांचा स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन

●१९३६ : राष्ट्रीय सभेचे फैजपूर अधिवेशन.

●१९३७ : १९३५ च्या कायद्यानुसार निवडणुका.

●१९३८ : हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना.

● १९३९ : दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात.

● १९३९ : काँग्रेसच्या प्रातिक सरकारांचे राजीनामे.

●१९३९ मे : सुभाषचंद्र बोस- फॉर्वर्ड ब्लॉक गटाची स्थापना

●१९४० : उधमसिंग याने मायकेल ओडवायरचा वध केला.

●१९४०: वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात.

●१९४०: राष्ट्रीय सभेचे रामगढ अधिवेशन.

●१९४० : क्रिप्स मिशन भारतात आले.

●१९४२, 8 ऑगस्ट : छोडो भारत ठराव समंत

●१९४३ : आझाद हिंद सरकार स्थापन.

● १९४३ : जपानने अंदमान व निकोबार ही भारतीय बेटे आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली.

●१९४४ मे : आझाद हिन्द सेनेने मावडॉक हे ठाणे जिंकले व भारतीय भूमिवर पाय ठेवला.

●१९४५ : विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू.

●१९४५ : वेव्हेल योजनेवर विचार करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांची बैठक.

●१९४५ : मुंबईत गोवा यूथ लीग या संघटनेची स्थापना.

●१९४६ : डॉ. टी. बी. कुन्हा यांना भाषणबंदीचा हुकूम मोडल्याबद्दल गोव्यात ८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा.

●१९४६ मार्च १५ : लॉर्ड अ‍ॅटली यांनी ब्रिटिश पार्लेंटपुढे भारताविषयीचे धोरण स्पष्ट केले.

●१९४६ : संविधान समितीसाठी भारतात निवडणुका.

● १९४६: बॅ. जिना यांचा आपल्या अनुयायांना प्रत्यक्ष कृतिदिन पाळण्याचा आदेश.

●१९४६ : पं. जवाहरलाल नेहरूंनी हंगामी सरकार स्थापन

●१९४६ : घटना समिती अस्तित्वात आली.

●१९४६ : मुंबई येथील तलवार या ब्रिटिश युद्धनौकेवर भारतीय सैनिकांचा उठाव.

●१९४७ : पंतप्रधान अ‍ॅटली यांनी ब्रिटनचे भारताविषयीचे धोरण घोषित केले.

● १९४७ जून ३ : माउंटबॅटन योजनेची घोषणा

For more information pls join our History channel : @MPSCHistory


Click here : https://t.me/MPSCHistory

Report Page